- मुखपृष्ट
- शैक्षणिक व्हिडिओ
- इंग्रजी वाचन विडीओ
- सरल पोर्टल
- शासकीय संकेतस्थळे
- शिक्षकांचे ब्लॉग
- वर्तमानपत्र वाचा
- समावेशित शिक्षण
- तंत्रस्नेही डेमो व्हिडिओ
- आमची परभणी
- महत्वाची संकेतस्थळे
- शिक्षकांच्या वेबसाईटस
- माझी शाळा
- कला.कार्या.शा.शि.
- Online Banking Apps
- Online खरीदी
- जिओ नेटवर्क तपासा
- विद्यार्थी उपयोगी
- महत्वपूर्ण
- शैक्षणिक ॲप
- मोरया मोरया गीत
- व्हिडीओ निर्मिती mobile apps
- शैक्षणिक उपक्रमांची यादी
- शासन निर्णय
- सुविचार
- शाळेला जाऊया(जिवन शिक्षण आँगस्ट 2015)
- ADHAR-BANK LINKING
- ज्ञानरचनावादी 100 प्रश्न
- सप्तरंग रेडिओ
- Age Calculator
- शिक्षक बदली जि.आर सर्व 2017
- 100% मराठी वाचन कार्यक्रम
- M.D.M App
- शिष्यवृत्ती फाॕरमॕट
- शिष्यवृत्ती प्रवेशपत्र 2018
- महत्वपुर्ण पिडीएफ
- शाळासिध्दी
- जन्मवय शोधा
- तंत्रस्नेही डेमो whatsapp पोष्ट
- नकाशे
- मतदार यादीत नाव शोधा
- शाळासिध्दी व्हिडिओ मालिका
- We Learn English
- Kovid19 Uiversal Pass
- Instagram videos
- नेटिझन्स फाउंडेशन स्कुल लातूर
- जि प प्रा शा मुन्शीराम तांडा सोनपेठ
संदेश....
06/10/2025
पूरग्रस्त शेतकर्याच्या पाठीशी नेटिझन्स फौंडेशन परिवार लातूर खंबीरपणे उभे,
नेटिझन्स फौंडेशन लातूर चा स्तुत्य उपक्रम
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारी शाळा
----------------------------------------------------------
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुरग्रस्त शेतकऱ्यांना फुल न फुलांची पाकळी मदत देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहून आज लातूर शहरात पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत फेरी आयोजन, हा नेटिझन्स फौंडेशन लातूर ने खूप स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे,नेटिझन्स फौंडेशन लातूर परिवाराचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक
या उपक्रमात (चि दिप आमरीत पाटील) माझ्या थोरल्या लेकाला सहभागी करून घेऊन सामाजिक जाणिव जागृती निर्माण केल्याबद्दल नेटिझन्स परिवाराचे मनपूर्वक धन्यवाद
पावसामुळे सर्वांच खूप भयानक नुकसान झालंय, त्यातल्या त्यात शेतकर्यांच तर अतोनात नुकसान झालंय,
कुणाचे शेत वाहून गेलंय तर कुणाचे पीक पाण्याखाली गेलंय,एकंदरीत शेतकऱ्यांच सर्वस्व या पावसाने पार धुवून नेलंय,शेतकऱ्यांचे स्वप्न,मुलांचे दिवाळीचे कपडे,लेकी बाळींचे नियोजि लग्न खर्च,मुलांचे शिक्षण,कुटुंबाचा आनंद,होते नव्हते ते सर्व वाहून गेले पुराच्या पाण्यात,तर काही शेतकऱ्यांच्या रानात 24 तास साचलेल्या पाण्याने कापूस, सोयाबीन,उडीद,याच्या वाती तयार झाल्यात,या पावसाने शवंतकार्याच्या स्वप्नांना क्षणात होत्याच नव्हतं करून टाकलंय,तळहातावर जपलेल्या फोडाप्रमाणे आणि पोटच्या लेकरं प्रमाणे जपलेले पीक डोळ्यादेखत पाण्यात नाहीस झाल्याने शेतकऱ्यांच्या निशब्द डोळ्यात उरलेत फक्त आणि फक्त अश्रू आणि अश्रूच...
शेतकऱ्यां साठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना सढळ हाताने मदत करूया,,शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊया
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment